covid-19 ची दुसरी लाट थांबविण्यासाठी व कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगर पंचाय पारशिवनी येथे
“नो मास्क” रुपये 500/- दंडात्मक मोहिम राबविण्यात येत आहे.
पारशिवनी मध्ये आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात लागत असतो, व लोकांनी कोरोना चे दिशार्देश चे उल्ल्नाघन केल्यानी देशात पुन्हा संचार बांधी येणार असल्यानी, जनतेला माहिती देऊन, दिशानिर्देशाचे पालन करण्यास सांगण्यात येत आहे.
नो मास्क 500 रुपये दंड देखील आकारला जात आहे. त्याचे कारण असे आहे कि, दंड आकार्ल्यानी जनता काटेकोरपणे दिशानिर्देशाचे पालन करीत असतात. त्या कारणांनी हि मोहीम राबविली जात आहे.

ह्या वेळेस प्रामुख्यानी
नगर पंचायत पारशिवनी च्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी, नगर पंचायत कर्मचारी,
पोलीस इन्स्पेक्टर संतोष वैरागडे, पोलीस कर्मचारी ,
ध्यानविकास कला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा व प्राध्यपिका सौ.नीता इटनकर प्रामुख्यानी उपस्थीत होत्य.
प्रतिनिधी:-



0 टिप्पण्या